हैडलाइन

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश 

राजापूर, रत्नागिरी: राजापूरमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजन कुवळेकर (उप तालुका प्रमुख-उबाठा), गणेश तावडे (विभाग प्रमुख पाचल- उबाठा), दुर्वा तावडे (महिला उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सभापती उबाठा) यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते आहेत- उबाठा), योगिता साळवी (जिल्हा परिषद सदस्य कोडवली - उबाठा), गिरीश करंगुटकर (माजी सरपंच जैतापूर-उबाठा) यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री उदय सामंत यांनी पक्षात स्वागत केले आहे. या  पक्षात कोणाचीही उपेक्षा केली जाणार नाही, असा शब्द देत उदय सामंत यांनी त्यांच्याकडे नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...